सन २०१४.१५ या शैक्षणिक वर्षात ग्रामीण भागातील आदर्श शाळा अंतर्गत तालुक्यात प्रथम क्रमांक
सन २०१५ .१६ या शैक्षणिक वर्षात ग्रामीण भागातील गुणवत्ता विकास कार्यक्रम अंतर्गत नाशिक जिल्ह्यात तृतीय क्रमांक
नोव्हेंबर २०१६ मध्ये आमच्या शाळेस तम्बाखूमुक्त शाळा पुरस्कार मिळाला प्रसंगी जि.प .अध्यक्षा मा.ना.विजयश्री चुंभळे व ग.शि . शिवनाथ निर्मल साहेब व सलाम मुंबई foundation
No comments:
Post a Comment